पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही सुरु झालेली आहे. ही समाधानाची बाब आहे. पण जोपर्यंत अर्जदाराचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत यंत्रणेचे काम संपत नाही. लोकांना वेळेत न्याय मिळणे, त्यांची कामे सकारात्मक पद्धतीने मार्गी लागणे ही बाबत आवश्यक आहे. पालकमंत्री […]
महाराष्ट्र
‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी
‘बजाज पुणे ग्रँड टूर’मार्गावर स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पर्धेअंतर्गत येणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या मार्गाची पाहणी ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग तसेच गावाचेही दूर चित्रवाहिनीद्वारे जागतिक पातळीवर थेट प्रक्षेपण होणार असून आपल्या गावाची दृश्य देश विदेशात पोहचणार आहे, याद्वारे पर्यटनाला चालना तसेच स्थानिकांना रोजगार आणि पर्यायाने गावाचे सक्षमीकरण होण्यास […]
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम
कोल्हापूरच्या ३५२ विद्यार्थ्यांचे शुक्रवारी इस्रोकडे होणार उड्डाण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढाकार; नाविन्यपूर्ण योजनेतून पहिलाच उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी असा उपक्रम राबविण्यात येत असून, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या राज्यातील पहिल्याच उपक्रमात ३५२ विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ६० लाख रुपयांची […]
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप
दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे समारोप महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता कृतीत उतरले पाहिजेत. भारतीय संविधानातील मूल्ये, लोकशाहीचे महत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संविधान जागर अभियान’ देशव्यापी पातळीवर राबविणार आहे,” असे मत विजय वडवेराव यांनी व्यक्त केले. देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या […]
जनगणना 2027 साठी पूर्वनियोजनाचा महत्त्वपूर्ण टप्पाजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न
जनगणना 2027 साठी पूर्वनियोजनाचा महत्त्वपूर्ण टप्पाजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न नंदुरबार | दि. 07 सप्त नगरी न्युज ब्युरो आगामी जनगणना 2027 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ही बैठक श्री. अजय ठाकुर, सहाय्यक संचालक, जनगणना कार्य निर्देशालय, मुंबई […]
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई
कराड येथील विमानतळाचा विस्तार व विकास कामांना गती द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई कराड | सप्त नगरी न्युज ब्युरो कराड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा निर्माण व्हावी यासाठी 47 हेक्टर जमीन भूसंपादन करून विमान प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यात आली आहे. तरी प्राधिकरणाने कराडच्या विमानतळाच्या विस्तार व विकास कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. […]
सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन
सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून इतर मुलेही त्यातून […]
नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश
नेमसुशिलच्या विद्यार्थ्याचे वकृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर यश तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा पोलीस स्टेशन हद्दीतील महाराष्ट्र पोलीस स्थापना दीन निमित्त रेझिंग डे सप्ताहांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत प्रथम नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थी अमोल भरतसिंग राजपूत याने यश संपादन केले. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक श्रवणदत्त एस.यांचे हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.अमोल राजपूत यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून […]
समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस
दिग्गजांची पत्रे’ पुस्तक प्रकाशन समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केले . पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो पुण्यातील पत्रकार संघात ‘दिग्गजांची पत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी सिम्बायोसिसचे […]
फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट
फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील स्ट्रॉबेरी शेताला भेट वाई | सप्त नगरी न्युज ब्युरो राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले यांनी वाई तालुक्यातील ओझर्डे गावात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी श्री. महादेव कोळी व श्री. परशुराम बिराजदार यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी केली.या […]










