जळगाव महाराष्ट्र सातारा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार […]

सातारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात, विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात… विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सातारा/फलटण, दि. ०२ :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत दिवंगत विदीप जाधव यांच्या तरडगाव […]

सातारा

पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर कार्यवाही सुरु झालेली आहे. ही समाधानाची बाब आहे. पण जोपर्यंत अर्जदाराचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत यंत्रणेचे काम संपत नाही. लोकांना वेळेत न्याय मिळणे, त्यांची कामे सकारात्मक पद्धतीने मार्गी लागणे ही बाबत आवश्यक आहे. पालकमंत्री […]

सातारा

मूर्तीभंजन हेच माध्यमांचे प्रथम कर्तव्य : गिरीश कुबेर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष मुलाखत

मूर्तीभंजन हेच माध्यमांचे प्रथम कर्तव्य : गिरीश कुबेर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष मुलाखत मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी […]

सातारा

साहित्य संमेलन भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका

साहित्य संमेलन भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंत यांनी व्यक्त केला. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर विशेष परिचर्चा आयोजित करण्यात […]

सातारा

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन

भाव-भावनांमधून व्यक्त झाले कवी कधी हसू तर कधी आसू अशा वातावरणात रंगले कविसंमेलन सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त मुख्य मंडपात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात अनेक नामवंत कवींनी आपल्या भावना शब्दांमधून प्रकट करत कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्यातील वाई येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते. तब्बल चार चालेल्या […]

सातारा

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित

कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक : डॉ. राजा दीक्षित सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो कोष हा केवळ माहितीचा साठा नसून ते विचारला आणि क्रांतीला चालना देतात. कोष वापरणे ही एक वृत्ती आणि शिस्त असते. ती एकदा लागली की कायम राहते. कोष कसा बघावा हे सुद्धा माहीत नसते. कोषविषयक जागृती आवश्यक आहे. कोष कपाटातून (कोषातून) […]

सातारा

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट

विद्यार्थी, पालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षकांची तळमळ सातारा जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षकांसह संमेलनाला भेट सातारा / सप्त नगरी न्युज पालकांना वाचनाचे महत्व कळावे या हेतूने विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसोबत २० कि.मी. संमेलनस्थळी आणणारी जिल्हा परिषदेची शाळा, वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून पारधी वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना संमेलनात आणणारी सामाजिक संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून शकडो विद्यार्थी आणि पालक, शिक्षकांनी संमेलनस्थळी भेटी […]

सातारा

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल […]

सातारा

साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान : डॉ. तारा भवाळकर

साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान : डॉ. तारा भवाळकर सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो सदैव कृतिशील माणसे स्वतः आनंदी राहतातच, पण आपल्या कृतीशीलतेने भोवतालही आनंदित करतात. सातारकर साहित्यिकांनी अशी कृतीशीलता सिद्ध केली आहे, असे गौरवोद्गार संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य […]