कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष वनस्पतीशास्त्र विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्नदिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्ट्स कॉमर्स […]
महाराष्ट्र
तळोदा तालुक्यात सततच्या गारठ्याने गहू पेरणी अंतिम टप्प्यात.
तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन,प्रतापपूर, चिनोदा, मोहिदे, तळवे, मोड, बोरद परिसरात गहू पेरणी अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र असून सध्या तालुक्यात चांगलाच गारठा असल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांकडून पेरणीस वेग देण्यात येत आहे.दरम्यान शेतकरींकडून कापूस वेचणी, खोडवा ऊसाची तोड करण्यात येऊन लगेच शेतीची मशागत करण्यात येत असून ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी यंत्राद्वारे गहू पेरणी करण्यात येत आहे. पेरणी […]
तरस चा रात्रीच्या सुमारस मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला तळोदा शहरा लगत चंदन विला परिसरात तरस चा मुक्त संचार…
तळोदा शहरा लगत चंदन विला परिसरात तरस चा मुक्त संचार… तरस चा रात्रीच्या सुमारस मुक्त संचार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला… तळोदा येथील हातोडा रस्त्यावर चंदन वीला वसाहत व रुग्णालय व कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ परिसरात तरस चा रात्रीच्या सुमारास मुक्त संचार सुरू आहे. तरस मुक्त संचार करतांना दृश्य मोबाईल कॉमेऱ्यात कैद केले आहे. तळोदा […]
खापर आमली फळी येथे पुल व कोराईत अंगणवाडी इमारत भूमिपूजन आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकर आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे बहुप्रतिक्षीत खापर ते आमलीफळी रस्त्याच्या देहली नदीवरील पुलाचे भुमिपुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तसेच […]
नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी प्रवीणसिंह राजपूत यांची निवड
नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी मोड येथील प्रवीणसिंह भटेसिंह राजपूत यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, नंदुरबार किसान मोर्चा […]
नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी प्रवीणसिंह राजपूत यांची निवड
नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी मोड येथील प्रवीणसिंह भटेसिंह राजपूत यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, नंदुरबार किसान मोर्चा […]
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
वाशिममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे समृद्धी महामार्गावर चालत्या कंटेनर मधून तब्बल २ कोटी ४३ लाखांच्या वॅक्सीनची रॉबरी केल्याची घटना समोर आली. ही चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वाशिमपोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी गेलेल्या वॅक्सीनचा मात्र अजूनही शोध घेतला जात आहे. या गुंन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली […]
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने….
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला पार पडले. अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. यावरून राज्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. यामागे नेमके काय घडले, कोणी उच्च न्यायालयात याचिका […]
पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या
यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात पोलिस पाटलांची ४० हजार पदे आहेत. यापैकी ८ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा पदभार कार्यरत पोलिस पाटलांवर सोपविण्यात आला आहे. यामुळे एका पोलिस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी आली आहे. असे असले तरी पोलिस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद […]
दोघांचे लग्न अशक्य, प्रेयसीचे जुळल्याने तो तिला भेटायला गेला अन दोघांनीही विष घेऊन घात केला
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घोरपड येथील तरुण आणि दुधाळा (ता. मौदा, जि. नागपूर) येथील तरूणीने प्रेमात अडसर निर्माण झाल्याने विष घेतले. यात तरूणाचा मृत्यू झाला तर, तरूणीही गंभीर आहे. पुनीत नरेश भालावीर (२५) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ रात्री वाजता उघडकीस आली. १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुनीत […]










